छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे भारतमातेचे महान सुपुत्र होते. त्यांनी त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भारताला हिंदू राष्ट्र म्हणजेच शहिंदवी स्वराज्यश् बनवण्याचा विचार पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पित्याच्या महान कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी भारताला मुघलमुक्त करण्याचा संकल्प केला. भारतीय इतिहासाचे दुर्दैव असे आहे की लोकप्रिय इतिहासात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहिंदवी स्वराज्यश्च्या संकल्पाकडे दुर्लक्ष करतो तर आपण छत्रपती संभाजी महाराजांचा भारताला मुघलमुक्त करण्याचा संकल्प देखील लपवण्याचा प्रयत्न करतो
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.