मार्च २०२० मधे अचानक आलेल्या कोरोना संकटात स्वत:च्या मानसिक फिटनेसची काळजी घेण्यासाठी त्यांनी लेख ल्लिहिणे सुरुर केले . हे लेख नि:संशयपणे इतरांनाही प्रेरणादायी ठरतील या उद्देशाने सदर पुस्तक प्रकाशित करुन त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन त्यांनी घडवले आहे.