एका दरिद्री दलित घरात जन्म घेतलेल्या पित्याच्या सामाजिक संघर्षाची त्याच्याच काव्यात्म मुलाच्या विनोदी उपहासात्मक दृष्टीकोनातून उतरते. केवळ आपले शौर्य उदात्तता आणि साधी माणूसकी या गुणांमुळे वाचकांचे ह्रदय जिंकून घेताना हा महापराक्रमी वीर देव आणि असुर यांच्या युद्धात आवश्यक असलेल्या विजयात निर्णयात्मक महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या पित्याच्या या पराक्रमाचे वर्णनही त्याचाच मुलगा त्याच्या वेगळ्याच खुमासदार शैलीत पण तितक्याच विनोदी आणि गंभीर लेखकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.