या काव्यसंग्रहातील प्रत्येक काव्यामध्ये प्रेमयुक्त भाव दडलेला असून या काव्यसंग्रहातील जवळ जवळ सर्वच कविता प्रेम रसात ओसंडून वाहत असून या कवितांना रसराज शृंगाराचा स्पर्श झालेला आहे. प्रत्येक कविता कवितेतील प्रत्येक कडवे आणि प्रत्येक कडव्यातील शब्द हा भावनात्मक आशय व्यक्त करणारा आहे. या कवितेतील आशय पाहिला तर आपल्याला तारुण्याचा बहर जाणवतो आहे. युवा अवस्थेतील कवीची मनोदशा आणि प्रेमाचे आभास यात दिसून येतात.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.